आरोग्य
-
दुर्घटनाग्रस्त इरशालवाडीत २२८ पैकी ७० नागरीक सुरक्षित उपमुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील माहिती
मुंबई : मौजे चौक-मानिवली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या महसुली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी या ठिकाणी२२८ पैकी ७० नागरीक स्वत: घटनेच्या…
Read More » -
अतिवृष्टीमुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या नागरिकांना भोजन, शुद्ध पेयजलासह मूलभूत सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतीय हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे.…
Read More » -
जखमींच्या उपचारावरील खर्च शासनमार्फत करणार – पालकमंत्री गिरीष महाजन
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू झाला…
Read More » -
समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास करुन उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बुलढाणा : समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही…
Read More » -
बुलढाण्याजवळ बस उलटून पेटली; २६ जणांचा आगीत मृत्यू
बुलढाणा : महाराष्ट्रात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. बुलढाणा येथे नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला अपघात झाला. समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर…
Read More » -
संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे : भविष्यातील संपन्न भारताचा विचार करताना शिक्षणाच्या माध्यमातून स्वदेशी, स्वावलंबनाच्या संस्कारासोबत शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश करणे गरजेचे आहे, असे…
Read More » -
राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच
मुंबई : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात…
Read More »