सामाजिक
-
लातूर जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा !
लातूर, संग्राम म्हेत्रे : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव, जिथे १५० उंबऱ्यांचे छोटेसे गाव आहे, तेथे १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर…
Read More » -
भ्रष्टाचार निर्मूलन, मानवी हक्क यासारखे शब्द वापर करण्यास मज्जाव करणारे परिपत्रक रद्द
मुंबई : भ्रष्टाचार निर्मूलन, मानवी हक्क यासारखे शब्द वापरण्यापासून स्वयंसेवी संस्थांना रोखता येणार नाही, असे स्पष्ट करताना उच्च न्यायालयाने राज्य…
Read More » -
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड
मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदावर भाजपचे आमदार राहुल सुरेश नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा तापणार, कोगनोळी टोल नाक्याजवळ पोलिस- शिवसैनिकांमध्ये झटापट
छ. संभाजीनगर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांचा महामेळावा छत्रपती संभाजी…
Read More » -
५ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा – मनोज जरांगे
छ. संभाजीनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल…
Read More » -
औताडवाडीत ४,३४० लिटर गावठी दारु जप्त; हातभट्टीचे दोन धंदे पोलिसांकडून उध्वस्त
पुणे : औताडवाडी येथे हातभट्टी दारूच्या दोन भट्टया उध्वस्त करुन, त्या मधील ४,३४० लिटर गावठी दारु व दारु तयार करण्यासाठी…
Read More » -
कल्याणीनगर भागात रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा
पुणे : येरवड्यातील कल्याणीनगर भागात पुन्हा एकदा हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा सुरू असल्याचे समोर आले आहे. नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत…
Read More » -
गोंदियात मोठी दुर्घटना,शिवशाही बस अपघातात ११ जणांचा मृत्यू
गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या…
Read More » -
‘विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको’- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते.…
Read More »