सामाजिक
-
अतिवृष्टीमुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या नागरिकांना भोजन, शुद्ध पेयजलासह मूलभूत सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतीय हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे.…
Read More » -
पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून
मुंबई : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी…
Read More » -
ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना गुरुवार २० जुलैला सुटी
मुंबई : कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २०…
Read More » -
बोपोडीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर ‘मकोका’ कारवाई
पुणे : बोपोडी परिसरात संघटीत गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सुंद्री गण्या व त्याचे २ अल्पवयीन साथीदार यांच्या गुन्हेगारी टोळीवर…
Read More » -
जखमींच्या उपचारावरील खर्च शासनमार्फत करणार – पालकमंत्री गिरीष महाजन
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू झाला…
Read More » -
आनंदात मश्गूल होत रस्ता अडवणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांची समज
पुणे : पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या परीक्षेचा निकाल आज सुमारे ३ वर्षांनी जाहीर झाला. महाराष्ट्रातून एक हजार विद्यार्थी या एमपीएससी…
Read More » -
या वसुलीवाल्याचे ‘पितळ’ कधी उघड होणार?
पुणे (विशेष प्रतिनिधी) : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर धंद्यांना उत आला असून या धंद्यांना पोलीस ठाण्यातील वसुलीवाल्याचे पाठबळ…
Read More » -
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल…
Read More » -
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन…
Read More » -
“महाराष्ट्र मिशन” संपादकीय अग्रलेख: नवशिक्या गुंडांचा उतमात अन भयभीत लोक
“महाराष्ट्र मिशन” संपादकीय अग्रलेख बोटाला सुई टोचली जीव किती कळवळतो , सुरे, तलवारी खसाखस भोकसतात कसं वाटतं असेल ?…
Read More »