सामाजिक
-
कला केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 26 :- राज्यातील कला केंद्रामध्ये मागील काही दिवसात अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. त्यामुळे कला केंद्रांना मान्यता देण्यासंदर्भात कठोर…
Read More » -
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण
मुंबई दि २६ : राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान…
Read More » -
कोथरूड परिसरात २ जुगारी अड्डे राजरोसपणे सुरू
पुणे : बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानंतरही शहर आणि परिसरात मटका,जुगार यांचे धंदे छुपेपणे…
Read More » -
कोळसा घोटाळा प्रकरण भोवले; विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र यांना ४ वर्षांची शिक्षा
दिल्ली : कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने काँग्रेसचे वैदर्भीय नेते, राज्यसभा माजी खासदार विजय दर्डा यांना आणि त्यांचे पुत्र…
Read More » -
लातूरात दहशत माजविणाऱ्या मनोरुग्णाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
लातूर : लातूर इथल्या बोरफळ गावात गेल्या तीन दिवसांपासून मनोरुग्णाची दहशत पाहायला मिळत होती. अखेर रविवारी या मनोरुग्णाच्या मुसक्या आवळण्यात…
Read More » -
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचणे आवश्यक – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई
गडचिरोली : गडचिरोली हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा जिल्हा आहे. अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली हे तालुके तर गडचिरोली मुख्यालयापासून १०० –…
Read More » -
इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले पालकत्व
अलिबाग : इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या…
Read More » -
लोकशाहीच्या मंदिरात गदारोळाचा शस्त्र म्हणून उपयोग होत असल्याबद्दल उपराष्ट्रपती व्यथित
महाराष्ट्र मिशन न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लोकशाहीत संवाद, चर्चा, विचारविनिमय आणि वादविवाद या मुद्द्यांना स्थान असते मात्र व्यत्यय आणि…
Read More » -
दुर्घटनाग्रस्त इरशालवाडीत २२८ पैकी ७० नागरीक सुरक्षित उपमुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील माहिती
मुंबई : मौजे चौक-मानिवली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या महसुली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी या ठिकाणी२२८ पैकी ७० नागरीक स्वत: घटनेच्या…
Read More » -
प्राचार्यपदी मुदतवाढ मागणाऱ्या सुधाकर जाधवर यांना उच्च न्यायालयाचा दणका
पुणे : डोंगराळ भागात असलेल्या महाविद्यालयांसाठी सेवानिवृत्तीची पात्रता प्राचार्यांसाठी ६० वरून ६५ वर्षे केली आहे, या शासकीय अध्यादेशाचा आधार घेत…
Read More »