सामाजिक
-
राज्याचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमानियांकडून अजित पवारांवर टीका
पुणे : राज्याचे अर्थमंत्री दहावी पास आहेत. त्यांना अर्थकारण खरंच कळतं का? क्षुल्लक गोष्टीवरून आपण राजकारण करत असतो; मात्र महाराष्ट्रावर…
Read More » -
अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
मुंबई : पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज संदर्भातील…
Read More » -
दिव्यांग कर्मचारी, अधिका-यांचे प्रमाणपत्र तपासणार शासनाचा मोठा निर्णय!
नवी मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार दिव्यांग आरक्षणांतर्गत राज्यातील शासकीय आणि निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये पदभरतीसाठी दिव्यांगाचे ओळखपत्र…
Read More » -
कोरेगाव पार्क येथे अवैधपणे हुक्का पार्लरवर छापा; ७ जण अटकेत
पुणे : कोरेगाव पार्क येथे अवैधपणे हुक्का पार्लर चालवल्याच्या आरोपावरून कॅफे होली हाॅटेलवर पोलिसांनी छापा टाकला. मुद्देमाल जप्त करुन मालकासह…
Read More » -
कबुतरांना मारणे म्हणजे भगवान शंकरांवर हल्ला करण्यासारखे
मुंबई : दादर येथील कबुतरखान्यावरून कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात जैन मुनींनी अत्यंत वादग्रस्त आणि आक्रमक वक्तव्य केल्याने नवा…
Read More » -
हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
छ. संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुराने मोठे नुकसान झाले. पण सरकारची भरपाईची रक्कम तुटपुंजी असल्याची ओरड सुरू आहे. त्याविरोधात…
Read More » -
कवीकट्टा’ च्या प्रमुखपदी राजन लाखे
पुणे : येत्या १, २, ३, ४ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे होणा-या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील…
Read More » -
खासदार संजय राऊत उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल…
Read More » -
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा ‘जुगाड’, गुन्हा दाखल
ठाणे : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणामध्ये (मॅट) आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणा-या पोलिस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा…
Read More » -
राज्याला ‘ऑक्टोबर हिट’ची झळ; उकाड्याने नागरिक हैराण
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागत आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात…
Read More »