मुंबई
-
दिव्यांग कर्मचारी, अधिका-यांचे प्रमाणपत्र तपासणार शासनाचा मोठा निर्णय!
नवी मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार दिव्यांग आरक्षणांतर्गत राज्यातील शासकीय आणि निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये पदभरतीसाठी दिव्यांगाचे ओळखपत्र…
Read More » -
महाविकास आघाडीत तिस-या भिडूची गरज नाही : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यता जोर धरत असतानाच राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार की, उद्धव ठाकरे बंधूप्रेमासाठी आघाडीतून…
Read More » -
कबुतरांना मारणे म्हणजे भगवान शंकरांवर हल्ला करण्यासारखे
मुंबई : दादर येथील कबुतरखान्यावरून कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात जैन मुनींनी अत्यंत वादग्रस्त आणि आक्रमक वक्तव्य केल्याने नवा…
Read More » -
हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
छ. संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुराने मोठे नुकसान झाले. पण सरकारची भरपाईची रक्कम तुटपुंजी असल्याची ओरड सुरू आहे. त्याविरोधात…
Read More » -
खासदार संजय राऊत उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल…
Read More » -
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा ‘जुगाड’, गुन्हा दाखल
ठाणे : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणामध्ये (मॅट) आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणा-या पोलिस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा…
Read More » -
राज्याला ‘ऑक्टोबर हिट’ची झळ; उकाड्याने नागरिक हैराण
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागत आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात…
Read More » -
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजना बंद? ‘आनंदाचा शिधा’पाठोपाठ सरकारची दुसरी योजना बंद
मुंबई : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना थंड बस्त्यात…
Read More » -
बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक, सामाजिक समानतेची स्वप्नपूर्ती व्हावी – सरन्यायाधीश भूषण गवई
मंडणगड : दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या…
Read More » -
भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई : भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर…
Read More »