-
महाराष्ट्र
लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार रेशन दुकानांवर धान्य आल्याचा मेसेज
छ. संभाजीनगर प्रतिनिधी : आता रेशन दुकानांवर धान्य आल्याचा आणि दुकानावरून धान्य उचलल्याचा मेसेज लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार आहे. त्यासाठी रेशन…
Read More » -
मुंबई
वाल्मिक कराड यांच्यावर परळीत २३ गुन्हे : सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
मुंबई प्रतिनिधी : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार समोर येत…
Read More » -
महाराष्ट्र
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनास तूर्तास महाराष्ट्राचा चित्ररथ नाही
मुंबई प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवसी दिल्लीत होणाऱ्या संचलनात परवानगी नाकारण्यात आल्याची…
Read More » -
कृषी
१ रुपयात पीक विमा योजनेत मोठा घोटाळा !
नागपूर प्रतिनिधी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जाहीर केलेल्या १ रुपयात पीक विमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा…
Read More » -
नागपुर
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे
नागपूर प्रतिनिधी : शहरी नक्षलवादाला आळा घालण्याच्या उद्देशाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक अधिकच्या चर्चेसाठी…
Read More » -
कृषी
धान उत्पादक शेतक-यांना प्रति हेक्टर २० हजार बोनस
नागपूर प्रतिनिधी : यंदाच्या खरिप हंगामात किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या धान उत्पादक शेतक-यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये…
Read More » -
नागपुर
राज्यातील २३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
नागपूर प्रतिनिधी : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपाची चर्चा असतानाच तब्बल २३ अधिका-यांची एका दणक्यात बदली करण्यात आली आहे. आज…
Read More » -
महाराष्ट्र
१२ जानेवारीला शिर्डीत भाजपचे महाअधिवेशन
नागपूर प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून १२ जानेवारी रोजी शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले…
Read More » -
महाराष्ट्र
राज्य सरकारचा निर्णय : गणवेशाची जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीवर
नागपूर प्रतिनिधी : सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येणा-या गणवेश वाटपासंदर्भात महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या सरकारने सरकारी…
Read More » -
महाराष्ट्र
तीनही पक्षांत मंत्रिपदावरून कोणतीही रस्सीखेच नाही- शंभुराज देसाई
मुंबई प्रतिनिधी : महायुतीत पालकमंत्रिपदावरून मोठा वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न…
Read More »