नवी दिल्ली
-
कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो : राजनाथ सिंह
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण शिखर परिषदेदरम्यान मोठे वक्तव्य केले आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, आंतरराष्ट्रीय…
Read More » -
देशातील २५ टोल प्लाझा हटणार, मल्टीलेन फ्री टोलची प्रणाली सुरु करण्याची योजना
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशाच्या २५ नॅशनल हायवेवरुन टोल प्लाझा समाप्त करण्याची योजना आखत आहे.…
Read More » -
भारतीय वायूसेनेला मिळणार दोन तेजस मार्क-१ ए लढावू विमाने
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेला सप्टेंबर महिन्यात २ तेजस मार्क-१ ए मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय…
Read More » -
भारत आणि चीन हे एकमेकांचे विरोधक नसून विकासाचे भागीदार
तियानजीन : भारत आणि चीन हे एकमेकांचे विरोधक नसून विकासाचे भागीदार आहेत. दोन्ही देशातील मतभेदांचे रुपांतर वादांमध्ये होऊ नये, असे…
Read More » -
उत्तर प्रदेशमधील आठ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता उत्तर…
Read More » -
सुप्रिया सुळे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ खासदारांना ‘संसदरत्न’ जाहीर
मुंबई : देशातील १७ खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. यंदा ‘संसदरत्न’ पुरस्कारात महाराष्ट्राने बाजी मारली असून…
Read More »


