महाराष्ट्र
-
वगनाट्याची परंपरा आणि योगदान सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे
मुंबई : लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे. तमाशा परंपरेतील लोकसाहित्याचा अविभाज्य घटक…
Read More » -
राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता होणार मोजणी, ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींचे नकाशे तसेच ७/१२ उताऱ्यात मध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल…
Read More » -
रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; बिश्नोई टोळीने स्वीकारली फायरिंगची जबाबदारी, अकोला कनेक्शन समोर
अकोला : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शुभम…
Read More » -
अजितदादांनी केलेला उल्लेख अन् त्यांचा विमान अपघाती मृत्यू! राऊंताच्या शंकेने राजकारणात ‘भूकंप’
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर अन् संशय व्यक्त…
Read More » -
राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
बारामती : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
Read More » -
महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले, प्रदेश काँग्रेसची श्रध्दांजली
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड,…
Read More » -
बारामतीत विमान कोसळल्यानंतर ४ ते ५ स्फोट, भीषण आगीत होरपळून अजित पवारांसह ५ जण मृत्युमुखी ; दोन महिलांचा समावेश
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू केली होती. त्या संदर्भातील बैठकीसाठी येत असतानाच अकल्पित दुर्घटनेत…
Read More » -
पुण्यात उड्डाणपुलांची रचना बिनडोक पद्धतीने; देवा भाऊंना साक्षात्कार !
पुणे : पुण्यातील उड्डाणपुलांची रचना बिनडोक पद्धतीने करण्यात आल्याचे आता अनेक वर्षांनी पुढे आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे…
Read More » -
शाळेतील आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू करण्यात…
Read More » -
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; फिरत्या लक्ष्यावर हल्ला करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली : डीआरडीओच्या हैद्राबाद स्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने महाराष्ट्रातील अहिल्या नगर येथील केके रेंजमध्ये फिरत्या लक्ष्यावर हल्ला…
Read More »