राष्ट्रीय
-
राहुल गांधी चहा आणि पकोडे खात असतानाच निदर्शने करतात
गुवाहाटी : या वर्षी नियोजित असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आसाममधील राजकीय तणाव तीव्र झाला आहे. परस्पर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण वाढत असतानाच,…
Read More » -
सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनंतर सुटका
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असलेले लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनंतर सुटका…
Read More » -
पश्चिम बंगालसह ५ राज्यात निवडणूक जाहीर
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी यांची निवडणूक जाहीर झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More » -
ओडिशातील रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये आग; १० रुग्णांचा मृत्यू.
कटक : कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या ‘ट्रॉमा आयसीयू’ मध्ये सोमवारी पहाटे सुमारे २:३० वाजता आग भडकली. वातानुकूलित यंत्रातील…
Read More » -
वार्षिक टोल पास १ एप्रिलपासून महागणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात फास्टॅगच्या पासची किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खासगी वाहनचालकांना…
Read More » -
सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तत्काळ निकाली काढा
मुंबई : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई…
Read More » -
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात…
Read More » -
मुंबई विमानतळावरून सुटणारी १२५ उड्डाणे रद्द
मुंबई : मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसला आहे. रविवारी (१…
Read More » -
व्हीएसआर कंपनीच्या विमानांची सुरक्षा रामभरोसे; विमानाच्या उड्डाणादरम्यान पायलट च्या जागेवर व्हीएसआर चा मालक रोहित सिंह झोपला!
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी २०२६ रोजी अपघात झाला. या…
Read More » -
भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आणि पर्यटकांचा समावेश
नवी दिल्ली : इराणकडून दुबईसह इतरही अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील…
Read More »