नवी दिल्ली
-
NEET पेपर फुटीचा तपास सुसाट! सीबीआयकडून देशभरात १४ ठिकाणी छापे, महाराष्ट्र कनेक्शन पुन्हा एकदा उघड
नवी दिल्ली/पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET-UG 2026) मधील कथित पेपर फुटी आणि गैरव्यवहाराच्या तपासाला आता वेग आला…
Read More » -
सेवेचा सन्मान! १५ आरोग्यदूतांना राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : देशातील आरोग्य सेवा क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या १५ परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आज ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स…
Read More » -
मोठी बातमी: पेपरफुटीच्या धास्तीने ‘नीट’ (NEET-UG) परीक्षा रद्द; NTA चा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG (पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा) अखेर रद्द करण्यात आली…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: १४ खरीप पिकांच्या ‘एमएसपी’त मोठी वाढ!
नवी दिल्ली : येणाऱ्या २०२६-२७ या विपणन हंगामासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More » -
गोड बातमी की कडू? देशातून साखर निर्यातीवर बंदी; पाहा काय आहे सरकारचा आदेश
नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी…
Read More » -
सोनं-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर! आयात शुल्कात ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ
नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या वाढत्या मागणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परकीय चलन साठ्याचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय…
Read More » -
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे, पटेल यांना वगळले
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP—अजित पवार गट) आपल्या नवीन ‘राष्ट्रीय कार्यकारिणी’ची यादी जाहीर केली आहे; मात्र, या यादीच्या प्रकाशनामुळे…
Read More » -
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा याचा सरकारकडून पुनरुच्चार
नवी दिल्ली : सोमवारी, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील (Strait of Hormuz) बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या ऊर्जा पुरवठ्याबाबतच्या चिंता केंद्र सरकारने…
Read More » -
पश्चिम बंगालमध्ये जनतेने भयाला नाकारत भरोशाला स्वीकारले
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चाणक्य नीति पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली…
Read More » -
आजही शेतकरी आत्महत्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात
नवी दिल्ली: भारतातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे संकट २०२४ या संपूर्ण वर्षातही गंभीरच राहिले. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागा’च्या (NCRB) एका…
Read More »