मुंबई
-
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध; अंबादास दानवेंना काँग्रेसचा ठाम पाठिंबा
मुंबई : आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सविस्तर व सकारात्मक चर्चा पार पडली…
Read More » -
पर्यटन वृद्धीसाठी सुविधा सक्षमीकरणावर भर द्यावा
मुंबई : राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा बळकटीकरण, सेवांचा दर्जा उंचावणे आणि पर्यटन…
Read More » -
मुंबईत विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई: रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मुंबईतील पायधुनी परिसरात ही दुर्घटना घडली.…
Read More » -
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी मेस्को महामंडळ अधिक बळकट करण्यावर भर
मुंबई : माजी सैनिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अधिक सक्षम, परिणामकारक पद्धतीने कार्यरत करण्यावर भर देण्यात आला. माजी…
Read More » -
पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीतून सांस्कृतिक मंत्र्यांना डावलणे गंभीर
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना डावलले गेल्याची बाब अत्यंत गंभीर असून, हा केवळ प्रशासकीय निर्णय…
Read More » -
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन १ मे रोजी
मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी होणार आहे. रविवारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
पोटगीची प्रकरणे किमान दोन वेळा सुनावणीसाठी ठेवावीत
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, कौटुंबिक हिंसाचार कायदा तसेच कलम १४४ BNSS अंतर्गत दाखल करण्यात…
Read More » -
बापरे! महाराष्ट्रात उष्माघाताची ३९ प्रकरणे; एका मृत्यूचीही शक्यता
मुंबई/पुणे : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राच्या काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १ मार्च ते…
Read More » -
गांधी हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींचा संदर्भ जोडू नका; दोघांचा कालखंड वेगळा हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य
मुंबई : भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन…
Read More »