नागपुर
-
सामान्य जनता, शेतकरी उध्वस्त होत आहे सरकार मात्र मेलोडी वाटण्यात मश्गूल
नागपूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत आहे. देश अमेरिकेच्या दावणीला बांधला गेला आहे अमेरिकेच्या दबावामुळे भारताने इराण…
Read More » -
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात खाकीची अब्रू डिझेलमध्ये वाहून गेली? बेपत्ता मुलीच्या शोधाला इंधनाचाच तोटा!”
विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे धक्कादायक चित्र समोर आले…
Read More » -
जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले तरी निवृत्तीवेतन रोखता येणार नाही; नागपूर खंडपीठाचा दिलासादायक निर्णय
नागपूर : जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) अवैध ठरले तरी संबंधित कर्मचाऱ्याचे निवृत्तीवेतन (Pension) रोखता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण…
Read More » -
नागपूर विमानतळाचा कायापालट; पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी!
नागपूर : विदर्भाच्या औद्योगिक आणि दळणवळण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, राज्य मंत्रिमंडळाने नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या…
Read More » -
महाराष्ट्रात ३ ते ३१ मे दरम्यान शून्य सावली दिवस
नागपूर : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे कारण या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही…
Read More » -
प्रत्येक कुटुंबात किमान चार अपत्ये असावी
नागपूर : येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे; याचे कारण म्हणजे, ‘बागेश्वर धाम सरकार’ म्हणून लोकप्रिय…
Read More » -
बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अमान्य
नागपूर : बागेश्वर बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच…
Read More » -
भारताला ‘नरक’ म्हटले तरीही मोदी गप्पच का?
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर भारत गहाण ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताला नरक म्हणतात आणि तरिही आपले पंतप्रधान…
Read More » -
ई-पॉसमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशनिंगचे धान्यवाटप ७ दिवस रखडले
नागपूर :- ई-पॉस मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्रात रेशनिंगच्या धान्याचे वाटप ठप्प झाले आहे. ई-पॉस मशिन गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने ३…
Read More » -
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाचा ऊत, नैतिकतेचा ऱ्हास
नागपूर : सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही एक बनवाबनवी आहे. सरकार शेतकऱ्यांना भुलवत आहे,पण जोपर्यंत ७/१२ कोरा होत नाही, तोपर्यंत…
Read More »