-
आंतरराष्ट्रीय
श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश: अटक केलेल्या २०० आरोपींमध्ये सर्वाधिक भारतीय
कोलंबो : श्रीलंका सरकारने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्यासाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेत आतापर्यंत २०० परदेशी नागरिकांना अटक केली…
Read More » -
नवी दिल्ली
मोठी बातमी: पेपरफुटीच्या धास्तीने ‘नीट’ (NEET-UG) परीक्षा रद्द; NTA चा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG (पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा) अखेर रद्द करण्यात आली…
Read More » -
राष्ट्रीय
बनावट औषधांविरुद्ध ‘ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन’चा एल्गार; २० मे रोजी देशव्यापी संप
भंडारा : देशभरात बनावट औषधांच्या (Fake Medicines) वाढत्या प्रमाणामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराचा निषेध…
Read More » -
सांगली
सांगलीत यात्रेवर काळाचा घाला; जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू, २० जखमी
जत : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी अचानक आलेल्या…
Read More » -
नवी दिल्ली
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: १४ खरीप पिकांच्या ‘एमएसपी’त मोठी वाढ!
नवी दिल्ली : येणाऱ्या २०२६-२७ या विपणन हंगामासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More » -
नागपुर
नागपूर विमानतळाचा कायापालट; पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी!
नागपूर : विदर्भाच्या औद्योगिक आणि दळणवळण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, राज्य मंत्रिमंडळाने नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या…
Read More » -
नवी दिल्ली
गोड बातमी की कडू? देशातून साखर निर्यातीवर बंदी; पाहा काय आहे सरकारचा आदेश
नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी…
Read More » -
नवी दिल्ली
सोनं-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर! आयात शुल्कात ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ
नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या वाढत्या मागणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परकीय चलन साठ्याचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय…
Read More » -
राष्ट्रीय
उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळी पाऊस आणि वीज कोसळून ८९ जणांचा मृत्यू; भदोहीला सर्वाधिक फटका
लखनौ : उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत निसर्गाचा भीषण कोप पाहायला मिळाला. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसाने आणि वीज…
Read More » -
महाराष्ट्र
परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ऐन सुट्टीच्या काळात खेळण्या-बागडण्याच्या वयात काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने पीडित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील करूळ येथील जामदारवाडी धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी…
Read More »