महाराष्ट्र
-
मुख्यमंत्रिपदासाठी भाजप ठाम, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ३ दिवस झाले तरी मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे नवीन सरकारची प्रतीक्षा संपलेली नाही. भाजपा…
Read More » -
आयपीएस रश्मी शुक्ला यांची महासंचालकपदी पुर्ननियुक्ती
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच रश्मी शुक्ला यांची सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस…
Read More » -
नांदेडमध्ये मविआचा सुफडा साफ, विधानसभेच्या ९ जागांवर महायुतीचा विजय
नांदेड : नांदेडमधील विधानसभेच्या ९ जागेवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही तर राज्यभरात…
Read More » -
राज्यात थंडीची लाट, पुढील पाच दिवस किमान तापमानात घसरण कायम
पुणे : राज्यात थंडीची लाट हळूहळू वाढत असून, गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह…
Read More » -
मराठ्यांमुळेच महायुती सरकार निवडून आले : मनोज जरांगे पाटील
जालना : आम्ही विधानसभा निवडणुकीच्या मैदानातच नव्हतो. त्यामुळे जरांगे फॅक्टर बाहेरच नाही काढला, तर फेल कसा होणार? महायुती सरकारमध्ये जेवढे…
Read More » -
मनसेमुळे ठाकरे गटाच्या १० जागा वाचल्या?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) एकही आमदार निवडून आला नसला तरी त्यांनी उद्धव…
Read More » -
शरद पवारांचे राजकारण संपले – धर्मरावबाबा आत्राम
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या आधी गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. गडचिरोलीतील अहेरीमध्ये मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच लेक भाग्यश्री…
Read More »


